11th Addmission Process 10वी परीक्षेत नापास झाला तरी 11वीत प्रवेश मिळणार मोठा निर्णय!
11th Addmission Process महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या निकालात एकूण ९४.१०% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मुलींचा निकाल ९६.१४% तर मुलांचा निकाल ९२.३१% आहे. यावेळी, महाराष्ट्र बोर्डाच्या अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. दहावी नापास … Read more